1857 चा उठाव हा वसाहत वादी भारता प्रति ब्रिटिश धोराणच्या विकासमध्ये एक महत्वपूर्ण जलविभाजक होता हे स्पष्ट करा..
उत्तर: अयशस्वी उठाव.
सर लीगल ग्रेफिन "1857 च्या उठावाने भारताच्या आकाशतील अनेक ढग यांची अच्छादाने दूर केली."
राजकीय परिणाम:
1858व्हयास्रोय ब्रिटिश मध्यमतून, व्यापारी भांडावल शाही आणि थेट सम्राज्यवाद
ब्रिटिश राजवटीने संस्थानीकाबाबत अधीनस्त अलगाव वादाचे धोरण सोडून अधीनस्त संघचे धोरण.
ब्रिटिश वर्चस्व राहिल.
सामाजिक परिणाम :
वहीक्तोंरिया 1858ची घोषणा सर्व भारतीय श्रद्धा स्वतंत्रता आणि समान वागनुकी ची हमी. तटस्थ धोरण
इंग्लिश प्रसार
आर्थिक व लशकारी परिणाम :
परराष्ट्र व्यवहार पेक्षा अंतर्गत भारताच्या अंतर्गत विकासत अधिक रस

Comments
Post a Comment