बौद्ध धम्म लयास जाण्याची कारणे? Whats reason behind buddhism collapse?

 बौद्ध धम्म लयास जाण्याची कारणे?

बौद्ध धर्म का बौद्ध धम्म?

धर्म हा माणसासाठी आहे, माणूस हा धर्मासाठी नव्हे ; -डॉ. बाबासाहेब आंबेडकर   धर्म म्हणजे पंथ एकप्रकारे कारण धर्मात वाद निर्माण होतात. धर्म म्हणजे हिंदू, इस्लाम, ख्रिस्ती, पारसी इ
.

धम्म शब्द कसा उत्पन्न झाला?

अमम माणसाचे किंवा करडू च मम यावरून धर्म आई अम्मा करत हा शब्द तयार झाला. धम्म म्हणजे सदाचार.
बुद्ध धम्म म्हणजे  माणुसकी वाचवणारा धर्म याचे उदाहरण हंस चे रक्षण करून दाखवले आहे.


आदी शंकराचार्या ने बौद्ध विद्वान सोबत वादविवाद करून  भिक्षु ना निरुत्तर करून हिंदू धर्म वाढवला. बौद्ध धर्मात भिक्षु संघात शेकडा 75% ब्राम्हण होते. 

धर्म लयास जाण्याची कारणे?
मिलिंद पन्ह मध्ये दिली आहेत.
अहिंसा तत्वाला जास्त महत्व देण्याने राजाश्रय न देण्याचे कारण :





बौद्धधम्म  

महायान आणि हीनायान यांच्यातील वाद यामुळे लयास गेला. इतिहास संशोधक शुभम गौडदाब यांच्या मते, महायान मूर्तिपूजक आणि हीनायाण प्रतिमापूजक :

महायान :

महायान बौद्ध धम्म
गंगटोक सिक्कीम
येथील बुद्ध विहार,




महायान आणि थेरवाद: महायान आणि थेरवाद आणि इतर पंथ एकच आहेत का, बुद्ध स्वतः मूर्तिपूजक होते मुळात भारतीय समाज आणि भारतीय लोक मूर्तिपूजक आहेत.


हीनायान: प्रतिमापूजक धम्म जो धम्म कमी वेळात जास्त प्रचार करतो ज्यांना लगेच वाहतूक किंवा प्रतिमेतून समजवता येते लोकांना
हे छायाचित्र उरण बौद्धवाडा स्थित आहे.




मुळात असा वाद असण्याचं कारण नाही माणसाने कलेचा सन्मान केला पाहिजे.




||☸️जय भीम☸️|| ||☸️जय बुद्ध☸️|| ||☸️जय भारत☸️||
























Comments